tag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post8965948055124166330..comments2023-12-27T23:33:44.443+05:30Comments on पेशवेकालीन इतिहास: मराठशाही, पेशवाई, ब्रिटीश अंमल आणि महार समाजsanjay kshirsagarhttp://www.blogger.com/profile/10362759866337342182noreply@blogger.comBlogger60125tag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-26131217032266464292023-01-26T22:25:12.773+05:302023-01-26T22:25:12.773+05:30Somas Somvashi are becoming staunch now and we are...Somas Somvashi are becoming staunch now and we are not ready to accept anyone than our race leader. Proud Somas from Amravati as we were happy in our rural life mean time other sub cast (Contaminated race) take undue advantage of our inattentiveness specially Nagpur region people, they took our vacancies and our educational space as they enter our territory Amravati,Akola, Vashim and Buldhana <br /><br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/03368195872360132092noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-15090479932918034732022-08-29T22:49:22.311+05:302022-08-29T22:49:22.311+05:30सोमवंशी महार हे मुख्यः त अहमदनगर, नाशिक, पुणे या भ...सोमवंशी महार हे मुख्यः त अहमदनगर, नाशिक, पुणे या भागात राहणारे जास्त आहेत त्यांच्यात राजपूत, धनगर आणि मराठा यांची आडनावे आहेत आणि त्यांना राजपूत काळात आदर आणि सन्मान मिळत त्यांना राजपुतानी जमिनी दिलेल्या होत्या. मी स्वतः सोमवंशी आहे माझ्या पाहुण्यात राजे राजपूत व राणे राजपूत ही आडनावे आहेत आणि ते अहमदनगर जिल्हा सोडता कुठच आढळतं नाही.Student Solutionhttps://www.blogger.com/profile/07725276911532947261noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-81386149822841053682022-01-30T19:08:46.766+05:302022-01-30T19:08:46.766+05:306 जुलै 1936 च्या दैनिक केसरीचा अंक उपलब्ध असेल तर ...6 जुलै 1936 च्या दैनिक केसरीचा अंक उपलब्ध असेल तर पत्राची सत्यता कळून येऊ शकते.....Anonymoushttps://www.blogger.com/profile/17508554342939402169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-86354239607103777172022-01-30T18:38:58.681+05:302022-01-30T18:38:58.681+05:30त्यांना म्हणायचे आहे की पेशव्याच्या बाया रस्त्यावर...त्यांना म्हणायचे आहे की पेशव्याच्या बाया रस्त्यावर पडल्या होत्या.....Anonymoushttps://www.blogger.com/profile/17508554342939402169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-7903724190006453262022-01-17T23:57:31.512+05:302022-01-17T23:57:31.512+05:30बर्याच भानगडी आहेत. ज्ञानेश्वरांपासून सर्व मराठी स...बर्याच भानगडी आहेत. ज्ञानेश्वरांपासून सर्व मराठी संतांनी निःसंदिग्धपणे महार, मांग हे अस्पृश्य असल्याचे सांगितले आहे. याकडे दुर्लक्ष का? दादासाहेब मारकडhttps://www.blogger.com/profile/01922571413617240577noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-24710935899888619382020-04-28T02:13:31.447+05:302020-04-28T02:13:31.447+05:30Ya lekhavar bolane chukiche aahe. Karan lekhak ith...Ya lekhavar bolane chukiche aahe. Karan lekhak ithe abhyasasathi ek visishta kalache proof deto. Jar kontyahi goshti cha itihas shodhayacha jhalyas to tyachya utpati pasun shodhava ani tase purave nasatil tar tya goshticha ullekh yeto Tithun sanshodhan karane.<br /> Yethe asehi mhatale aahe ki bhima koregaon chi ladhayi anirnit hoti hehi chukiche vatate. <br />Mahar ya shabda madhe mahan ha shabda yeto mhanunach tyacha nit shodh ghyava.<br />Tolya hotyach pan tyache jatikaran kele gele yacha shodh ghyava. Karan swatahun konihi asprushya mhanun tar ghenar nahi. To kal tyaveli konache rajya hote he lakshat ghyave. Karan rajacha patimba asel tar tyala virodh konihi karu shakat navate. Ani virodh karnaryache kay hot ase he hi Mi sangayachi garaj nahi. <br /> Ithe marathi ani mahar yana vegale sambodhile gele aahe jevhaki mahar- maharashtra- marathi he shabda saman vatatat. Jithe jya navache lok rahtat tithali bhumi tyach lokanchya navane olkhali jate ani tyachi bhasha hi tyach navane olkhali jate. MulSamaj tithali matrubhumi ani matrubhasha yacha connection asatech. Mhanun purna abhayas kara. Ek visishta kalkhandacha abhyas karun tumhi itihas nahi lihu shakat. <br /> Tumcha ha lekh jastit jast mahar yachi utpati - kary- hani- nyayasathi ladha yatil madhala part asava pan suruvaticha ani shevtacha part tar nakkich nahi.<br /> Anonymoushttps://www.blogger.com/profile/03897533854234634033noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-41436049466617594032020-04-28T01:41:04.707+05:302020-04-28T01:41:04.707+05:30Yacha kahi proof dya.
Yacha kahi proof dya.<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/03897533854234634033noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-68448780515082178752020-01-30T16:04:47.868+05:302020-01-30T16:04:47.868+05:30अरे गाव डुकराची पैदाईस तूला काय माहित नाय बोलायला ...अरे गाव डुकराची पैदाईस तूला काय माहित नाय बोलायला नीट येत नाय आणि चालला लेख लिहायला इतिहास सांगायला काढून टाका हे नायतर आडवा करून मारिनAnonymoushttps://www.blogger.com/profile/11263880244750263432noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-74350383972169904142019-12-21T20:55:15.445+05:302019-12-21T20:55:15.445+05:30महार समाज कधीही अस्पृश्य नव्हता. अपवाद 1000 च्या न...महार समाज कधीही अस्पृश्य नव्हता. अपवाद 1000 च्या नंतरचा काही भाग ज्यावर ब्राह्मणी विचारांचा पगडा होता व पेशवाईचा उत्तरार्ध. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही महारांना अस्पृश्य म्हटले नाही वा वागविले नाही. तीर्थ कर किंवा बौध्द साहित्यात कुठेही अस्पृश्य शब्द नाही त्यामुळे महार जन्मजात अस्पृश्य होते हे समजणे मूर्खपणाचे ठरेलShekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-48961254251088025532019-12-21T20:03:49.849+05:302019-12-21T20:03:49.849+05:30झाडू आणि गळ्यात मडके हे पूर्वापार चालत आलेली प्रथा...झाडू आणि गळ्यात मडके हे पूर्वापार चालत आलेली प्रथा ( पेशवाईच्या आधी ) असल्याचे दाखवाShekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-53091559545139862332019-12-21T19:51:26.824+05:302019-12-21T19:51:26.824+05:30तुकाराम चिचानिकर यांनी केलेली टिप्पणी योग्यच आहे.म...तुकाराम चिचानिकर यांनी केलेली टिप्पणी योग्यच आहे.महार समाजाला झाडू आणि गळ्यात मडके केव्हा आले? खर्ड्याच्या लढाईत परशुराम भाऊ पटवर्धन यांचे प्राण पहिल्या शिद्धनाक याने वाचवले तेव्हा त्यांनी झाडूने शत्रूला बदडले का? की परशुरामभाऊ यांना मडक्यात टाकून आणले? त्या काळीसुद्धा शिवाजी महाराजांनी महारांना अस्पृश्य ठरविले नव्हते. चोखा मेळा हा मंगलवेढा येथील होता. तिथे शिवाजी महाराजांचा प्रभाव कितपत होता?Shekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-25015158778940516382019-12-21T19:12:53.193+05:302019-12-21T19:12:53.193+05:30इस्लामी आक्रमणे होत असताना हिंदूंची विभागणी झाली ह...इस्लामी आक्रमणे होत असताना हिंदूंची विभागणी झाली हे गृहीत धरा किंवा धरु नका. पण त्यामुळे त्या वेळेस हिंदू समाजाला हिंदू असे नाव होते का? कारण सरसकट हिंदू हा शब्द पुढे दिसतो व पाठीमागे वैदीक धर्म दिसतोShekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-82645370117064752312019-12-21T17:57:56.998+05:302019-12-21T17:57:56.998+05:30महार समाज संख्येने मोठा आहे. त्यातले सर्वजण रक्षणा...महार समाज संख्येने मोठा आहे. त्यातले सर्वजण रक्षणाचे काम करीत होते का?Shekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-63662963823433098332019-12-21T11:53:51.743+05:302019-12-21T11:53:51.743+05:302.महार ही जात नसून इतिहासपूर्व समूह आहे.जो भारतीय ...2.महार ही जात नसून इतिहासपूर्व समूह आहे.जो भारतीय उपखंडात पसरलेला दिसून येतो. महार हे पाकिस्तान व आजूबाजूच्या प्रदेशात जमाती आहेत तर युरोपियन देशात कुळ आहेत.भारतातील काश्मीर ते तिबेट पर्यंत महार शब्द आढळतो. यावरून महार हे अनादिकाळापासून अस्तित्वात होते असे म्हणता येते. अलीकडील पाकिस्तानी पुरातत्व खात्याने शोधून काढलेल्या आदीमानवी वसाहतीचा भाग आहे तो म्हाहरगढ म्हणून ओळखला जातो. म्हाहरगड संस्कृतीचा काल हा मोहांजो दारो व हरप्पां संस्कृतीच्या आधीचा आहे.7000BCE. तो काळ अश्मयगीन आहे तसेच म्हार हे एकच नाव तिथे चिकटले आहे हे लक्षात घ्यावेShekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-34243595912082903382019-12-21T11:38:58.383+05:302019-12-21T11:38:58.383+05:303.नागवंशी महार समाज हा महाराष्ट्रातला स्थिर समाज ह...3.नागवंशी महार समाज हा महाराष्ट्रातला स्थिर समाज होता.तो रंगाने काळा, हनुवटीचा भाग उंचावलेला, बसक्या नाकाचा, व कवटी गोल असणारा होता.त्याचा सामना रट्ट ह्या फिरत्या टोळीशी झाला.ही टोळी रंगाने ताम्रवर्णी, हनुवटीची कमी उंचीची,सरळ नाकाची, व कवटी उभी असणारे लोक होते. प्रथम त्यांच्यात संघर्ष झाला पण नंतर संकरण झाले. त्यामुळे महार+रट = महारट्टा उर्फ महाराट उर्फ मराठे असे नमाभिदान झाले. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महारांना थोरल्या घरचे असे संबोधले जाते. उपहासाने म्हटले तरी सत्यच ताणून बोलण्याचा प्रघात आहे. प्रसिध्द विदुषी इरावती कर्वे यांनी देखील महार व मराठे हे दूरदूरच्या नात्याने चुलत चुलत भाऊ असल्याचे त्यांच्या लिखाणात म्हटले आहेShekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-30548981692925696162019-12-21T11:36:02.287+05:302019-12-21T11:36:02.287+05:30अस्पृश्यता कधीपासून आली?अस्पृश्यता कधीपासून आली?Shekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-69629878840704796832019-12-21T11:26:43.983+05:302019-12-21T11:26:43.983+05:30 नागवंशी महार समाज हा महाराष्ट्रातला स्थिर समाज हो... नागवंशी महार समाज हा महाराष्ट्रातला स्थिर समाज होता.तो रंगाने काळा, हनुवटीचा भाग उंचावलेला, बसक्या नाकाचा, व कवटी गोल असणारा होता.त्याचा सामना रट्ट ह्या फिरत्या टोळीशी झाला.ही टोळी रंगाने ताम्रवर्णी, हनुवटीची कमी उंचीची,सरळ नाकाची, व कवटी उभी असणारे लोक होते. प्रथम त्यांच्यात संघर्ष झाला पण नंतर संकरण झाले. त्यामुळे महार+रट = महारट्टा उर्फ महाराट उर्फ मराठे असे नमाभिदान झाले. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महारांना थोरल्या घरचे असे संबोधले जाते. उपहासाने म्हटले तरी सत्यच ताणून बोलण्याचा प्रघात आहे. प्रसिध्द विदुषी इरावती कर्वे यांनी देखील महार व मराठे हे दूरदूरच्या नात्याने चुलत चुलत भाऊ असल्याचे त्यांच्या लिखाणात म्हटले आहेShekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-62347667781459011152019-12-21T10:58:04.749+05:302019-12-21T10:58:04.749+05:30बुद्धकालात जाती किंवा अस्पृश्यता असण्याचा प्रश्नच ...बुद्धकालात जाती किंवा अस्पृश्यता असण्याचा प्रश्नच नाही. जातिप्रथां ई सन ५५० च्या नंतर आली व त्याही नंतर अस्पृशता आली. आता जे नव्हतेच ते तुम्हाला पाली ग्रंथात कसा सापडेल? हो पण वर्ण होते पण ते कर्मावर आधारित होते.ते जन्मावर आधारित करण्याच्या प्रयत्नाला भ.बुद्धांनी कडाडून विरोध केला आहे<br />Shekgarhttps://www.blogger.com/profile/14268684557469060446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-40976465589738356852019-07-20T16:01:19.041+05:302019-07-20T16:01:19.041+05:30Hoy somvanshi mahar aajun aahe marathwadyatHoy somvanshi mahar aajun aahe marathwadyatAnonymoushttps://www.blogger.com/profile/04311524799606176583noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-21490126129186227152019-07-02T15:45:45.215+05:302019-07-02T15:45:45.215+05:30Shivaji maharajanch ekeri naav ghaichi tuji laiki ...Shivaji maharajanch ekeri naav ghaichi tuji laiki nahi, kivha mag tu krushnaji bhaskar Kulkarni cha vanshaj aselAnonymoushttps://www.blogger.com/profile/00489574348689014897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-83424072393764530132018-11-11T21:02:23.134+05:302018-11-11T21:02:23.134+05:30Sir somvanshi mahar ajun aahe marathwadyatSir somvanshi mahar ajun aahe marathwadyatAnonymoushttps://www.blogger.com/profile/07924177099065910858noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-5259424171142310802018-09-10T12:11:11.873+05:302018-09-10T12:11:11.873+05:30Ok mahar were inborn untouchables, khush aahat na ...Ok mahar were inborn untouchables, khush aahat na .....Anonymoushttps://www.blogger.com/profile/18348805218584119368noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-81464473186870896812018-08-17T23:49:23.564+05:302018-08-17T23:49:23.564+05:30पेशवाईत महारांशी वागणुक अगदीच खालच्या पातळीची झाली...पेशवाईत महारांशी वागणुक अगदीच खालच्या पातळीची झाली हे खरेच आहे. पण त्यामुळे महारांना धर्माने त्याकाळापासून अस्पृश्य ठरवले हे चुकीच आहे. महार अस्पृश्य हे आधीही होते हे चोखामेळ्याला जी वागणूक (मंदिर प्रवेशाच्या संबंधाने) मिळत होती त्यावरून दिसून येते. अस्पृश्यता ही धर्म/संस्कृती भेदामुळे निर्माण झालेली बाब आहे. स्वतंत्र दैवत जसे अस्पृश्यांचे होते तसेच लहान प्रमाणात का होईना त्यांच्या इतर स्वतंत्र संस्था ही त्यातूनच निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे उच्चजातीय लोकांनी अस्पृश्याना शिक्षण घेण्यास विरोध केला असला तरी स्वजातीत प्रत्येकाला शिक्षण मिळतच होते.म्हणून चोख्या महाराने अभंग लिहिले म्हणजे तो अस्पृश्य नव्हता किंवा महारांना त्यावेळी अस्पृश्य समजत नव्हते हा दावा चुकीचा ठरतो.सत्यशोधकhttps://www.blogger.com/profile/16653623067574279622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-9995311311193858412018-07-31T14:53:02.895+05:302018-07-31T14:53:02.895+05:30निहाल रॉक,
ज्या प्रमाणे ब्राह्मण जातीत देशस्थ, को...निहाल रॉक,<br /> ज्या प्रमाणे ब्राह्मण जातीत देशस्थ, कोकणस्थ, कराडे वगैरे पोटजाती असतात तश्या महार लोकांमध्ये जवळपास ७० पोटजाती होत्या. त्यांच्यात आपसात रोटीव्यवहार व्हायचा, बेटीव्यवहार होत नसे. या पोटजातींची पूर्ण लिस्ट इरावती कर्वे यांच्या शोधनिबंधात, मोरे या लेखकांनी लिहिलेल्या "महारांचा सांस्कृतिक इतिहास" अलेक्झांडर रॉबर्टसन लिखित "महार लोक" (English: Mahar folks) या पुस्तकांमध्ये मिळेल. या पोटजातींपैकी एका पोटजातीचे नाव सोमवंशी असे आहे. गावठी बोलचालीच्या भाषेत त्याला "सोमस" असे सुद्धा म्हटले जाते. बावणे, कोसरे, लाडवन (लाडवाहन या शब्दाचा अपभ्रंश असावा), आंधवन (आंध्रवाहन या शब्दाचा अपभ्रंश), बारके वगैरे दुसऱ्या पोटजाती आहेत. यापैकी सोमवंशी हे नागपूर चंद्रपूर वर्धा, भंडारा गोंदिया हे जिल्हे सोडून महाराष्ट्रभर सापडतात आणि त्यातल्यात्यात जास्त लढाऊ समजले जातात. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर या पोटजाती पाळल्या जात नाहीत आणि आपसात लग्न होतात. या सर्वच पोटजाती स्वतःला नागवंशी समजतात. जुन्याकाळी महारांमध्ये स्वतःच्या नावापुढे "नाक" हा शब्द लावत (रायनाक, सिद्धनाक, यशनाक वगैरे). हा "नाक" शब्द "नाग" शब्दावरून आला असावा म्हणून ही महार नागवंशी असल्याची थेअरी आलेली आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/01928899827532986355noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1488518561917042901.post-73821234802955437862018-07-28T11:21:45.463+05:302018-07-28T11:21:45.463+05:30रविंद्र सावंत जी संदर्भ दया की महार हे युगाचे निर्...रविंद्र सावंत जी संदर्भ दया की महार हे युगाचे निर्माता कसे व मराठ्यांचे बाप पूर्वज महार कसेAnonymousnoreply@blogger.com