“
.... ... आप्त होते, बळवंतराव मातुल व नाना पुरंदरे वगैरे, ते अनाप्त
झाले. अनाप्त शाहानवाजखानी भवानीशंकर वगैरे ते आप्त झाले. त्यांचे वाक्याचे
ठायी विश्वास तेणेकरून आपली रीत युद्धाची सोडून यवनाची रीत धरली. “
( संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र ( आत्मचरित्रासह ) :- वा. वा. खरे )
जोपर्यंत शाहनवाज खान, भवानी शंकर वगैरे गृहस्थ कोण होते व पानिपत स्वारीतील त्यांची नेमकी भूमिका काय होती याचा उलगडा होत नाही तोवर पानिपत मोहिमेतील किमान ७० ते ८० % सत्य तरी आपणांस समजणार नाही.
नाना फडणीसच्या आत्मचरित्रातील उपरोक्त नोंद जवळपास सर्वच पानिपत अभ्यासकांनी वाचली असूनही त्याकडे माझ्यासहीत सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे आता सिद्ध झाले आहे व हा मूर्खपणा माझ्याही हातून घडल्याचे मी या स्थळी जाहीरपणे कबूल करत आहे.
( संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र ( आत्मचरित्रासह ) :- वा. वा. खरे )
जोपर्यंत शाहनवाज खान, भवानी शंकर वगैरे गृहस्थ कोण होते व पानिपत स्वारीतील त्यांची नेमकी भूमिका काय होती याचा उलगडा होत नाही तोवर पानिपत मोहिमेतील किमान ७० ते ८० % सत्य तरी आपणांस समजणार नाही.
नाना फडणीसच्या आत्मचरित्रातील उपरोक्त नोंद जवळपास सर्वच पानिपत अभ्यासकांनी वाचली असूनही त्याकडे माझ्यासहीत सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे आता सिद्ध झाले आहे व हा मूर्खपणा माझ्याही हातून घडल्याचे मी या स्थळी जाहीरपणे कबूल करत आहे.